Posts

हरिश्चंद्रगड गिर्यारोहण

गुलाबी थंडीचे दिवस आणि पौर्णिमेची चांदणी रात्र , किर्रर्र करणारे रातकिडे आणि जंगलात दमछाक करणारी वाट, जागोजागी चकवे, आणि १० धाडसी व निर्भीड तरुणांचा समूह धरतो वाट हरिश्...

ग्लोबल हंगार इंडेक्स, भारतीयांची उपासमारी खरी की दिशाभूल

Image
12 ऑक्टोबर 2017 ला ghi या संस्थेने एक रिपोर्ट प्रदर्शित केला ,आणि जो सध्या tv व सोसिएल मीडिया वर चांगलाच चर्चेत आहे, या रिपोर्ट नुसार भारत global hungar index म्हणजेच जागतील कुठल्या देशात किती माणस...

अरबी समुद्रात खरोखर सुनामी येणार का?

सध्या अरबी समुद्रात सुनामी येणार असल्याची बातमी ही व्हाट्स अप , वर फिरत आहे ,या बातमीची सत्यता तपासून बघण्यासाठी मी boomlive. Com ही webside चेक केली , तसेच सामना या मराठी वृत्तपत्राने याची सत्यता पडताळून पहिली आहे.या ठिकाणी मिळालेल्या माहितीच्या आधारे , बाबू कालयील या इसमाने पंतप्रधान यांना लिहिलेले पत्र पाठवले असून ही व्यक्ती B R research association for E S P या संस्थेच्या नावाने हे पत्र असून , यात केलेल्या दाव्याला कुठलाही शास्त्रीय कारण किंवा पुरावा जोडलेला नाही कारण ESP म्हणजे सध्या भाषेत six sence(extra sensory perception)म्हणतात , याचाच अर्थ हा दावा काही शास्त्रीय पद्धतीने केलेला नाही तर ह्या व्यक्ती च्या six sence नुसार हा दावा केलेला आहे.भूकंप व तत्सम नैसर्गिक आपत्ती विभागाचे शास्त्रज्ञांनी मात्र हा दावा फेटाळला आहे, याचे मुख्य कारण म्हणजे या महाशयांनी घडणाऱ्या घटनेची साधारण वेळ व या मुळे प्रभावित होणार भाग याची खात्रीदायक माहिती दिलेली नसून मोघम 31 दिसेम्बर 2017च्या आधी अशी वेळ दिलेली आहे,तसेच या सारख्या घटनेचा अंदाज व्यक्त करण्यासाठी कुठलीही शास्त्रीय पध्द्त अजून विकसित झा...

दिवाळीतच फटाके बंदी का ?

आज उच्च न्यायालयाने दिल्ली व NCR मध्ये फटाके विक्रीस बंदी घातली,(फोडण्यास?माहीत नाही). फटाक्यांमुळे प्रदूषण होते खरे,पण फक्त दिवाळीच्याच फटाक्यांमुळे प्रदूषण होते हे मात...

लोंजाई माता मंदिर सोनेवाडी, निफाड ,

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका निफाड म्हणजे नी पहाड ,ज्या ठिकाणी डोंगर,पहाड नाही असा तालुका ,परंतु हे शब्दशः खरे नाही कारण निफडच्या पूर्वेला 9 किमी अंतरावर एक छोटासा डोंगर आहे त्याला लोंजाई असे म्हणतात,लोंजाई माता या डोंगरावर वास करते म्हणून ह्या डोंगराला लोंजाई चा डोंगर असे म्हणतात,या मंदिरात दर वर्षी नवरात्र उताव हा धूम धडाक्यात साजरा होतो,या मंदिराच्या परिसरात पाणी पिण्यासाठी कुंड असून साधारण वर्षभर या ठिकाणी पिण्यायोग्य पाणी उपलब्ध असत.तसेच या ठिकाणच्या सभोवताली असणाऱ्या रहिवासी यांच्या म्हणण्यानुसार या डोंगरावरून एक भुयारी मार्ग बोकडदरा या ठिकाणी जाऊन मिळतो आणि यातून एक व्यक्ती घोड्यावर स्वार होऊन जाऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी लोंजाई देवी मंदिराला भेट दिल्याची माहिती येथील जवळपास च्या गावातील गावकरी सांगतात. या डोंगराच्या पायथ्याशी वारकरी संप्रदायाची पताका आयुष्यभर मिरवणारे व कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे वै.ह.भ.प.नानामहाराज वडणेरे यांचा आश्रम आहे आणि त्यांच्याच प्रयत्नातून लोंजाई डोंगरावर लोंजाई मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाले ला आहे. डोंगराच्या पाय...

स्वाईन फ्लू

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात स्वाईन फ्लू या आजाराने थैमान घातले आहे,आणि विशेषकरून नाशिक जिल्यात तर हे प्रमाण अधिक आहे, त्याच बरोबर नाशिक मध्ये डेंगू सदृश्य व प्रत्यक्षा...